दुपारी अडिच वाजता माऊलींची पालखी वाल्हे मुक्कमी पोहोचली. आठ किलोमीटरची वाटचाल सहज पार पडली. पालखी पोहोचल्यावर समाजआरती झालीय. आता वारकरी विश्रांती घेत आहेत.
थोड्यावेळानं आपण बोलू समाजआरतीविषयी.
Labels: वाल्हे
0 comments:
Subscribe to:
Post Comments (Atom)