माऊलींचे पहिले गोल रिंगण बुधवारी दुपारी अलोट वारकऱयांच्या साक्षीनं झालं..माऊलींच्या पालखीच्या अश्वानं तीन फेऱया पूर्ण करून लाखो वारकऱयांच्या डोळ्यांचे पारणे फेडले...
वारीच्या वाटेवर हा सोहळा अविस्मरणीय असतो. अनेकदा वारी करणाऱायंनाही या सोहळ्याची ओढ असते.
बुधवारी दुपारीही ही ओढ प्रत्येक वारकऱयांमध्ये जाणवत होती.
Labels: सोलापूर
0 comments:
Subscribe to:
Post Comments (Atom)