दुपारी अडिच वाजता माऊलींची पालखी वाल्हे मुक्कमी पोहोचली. आठ किलोमीटरची वाटचाल सहज पार पडली. पालखी पोहोचल्यावर समाजआरती झालीय. आता वारकरी विश्रांती घेत आहेत.

थोड्यावेळानं आपण बोलू समाजआरतीविषयी.

0 comments:


 

Sakaal Media Group, Pune, India